बुद्ध पौर्णिमेनिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
Buddh Purnima General Knowledge Competition
गौतम बुद्धांचा जन्म....... वनात झाला.
नेपाळमधील लुंबिनी
१. गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव शुद्धोदन आणि आईचे नाव मायादेवी होते. २. गौतम बुद्धांचे मूळ नाव सिद्धार्थ होते.
दोन्ही विधाने सत्य आहे
गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन कोठे दिले?
वाराणसी जवळ सारनाथ
गौतम बुद्धांनी धर्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे........ वर्षे चारिका केली.
45 वर्षे
गौतम बुद्धांना एका वैशाख पौर्णिमेला बिहार मधील गया शहरापासून जवळच असलेल्या .........या ठिकाणी बोधि प्राप्त झाली.
उरूवेला
गौतम बुद्धांनी पाच नियमांचे पालन करण्यास सांगितले त्या नियमांना...... असे म्हणतात.
पंचशील
१. चारीका म्हणजे पायी चालणे. २. गौतम बुद्धांनी आपले उपदेश पाली या लोकभाषेत केला आहे.
दोन्ही विधाने सत्य आहेत
चुकीचा पर्याय निवडा.
सम्यक् आजीव___उपजीविका गैर मार्गाने न करता योग्य मार्गाने करणे.
सम्यक् कर्मांत____प्राण्यांची हत्या चोरी आणि स्वैराचार यांच्यापासून दूर राहणे.
सम्यक् वाचा____ असत्य ,चहाडी ,कठोरता आणि निरर्थक बडबड न करणे.
सम्यक् समाधी------चार आर्य सत्यांचे ज्ञान होय (चुकीचे)
बौद्ध धम्मामध्ये बुद्ध ,धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. या संकल्पनेला....... असे म्हणतात
त्रिशरण
1. सारनाथ येथील पहिल्या प्रवचनात गौतम बुद्धांनी जो उपदेश केला त्याला धम्म असे म्हटले जाते. 2.या प्रवचनात द्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली या घटनेला संस्कृत भाषेत 'धर्मचक्रप्रवर्तन 'असे म्हणतात.
दोन्ही विधाने सत्य आहेत
गौतम बुद्धांनी आपला उपदेश....... या लोकभाषेत केला.
पाली
धम्माचा उपदेश करण्यासाठी गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणार्या अनुयायांना...... म्हटले जाते.
भिक्खू
गौतम बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली 'बोधि' प्राप्त झाली त्या वृक्षाला...... म्हणतात.
बोधिवृक्ष
गौतम बुद्धांना उरूवेला या ठिकाणी पिंपळाच्या वृक्षाखाली बोधि प्राप्त झाली .त्या 'उरुवेला' या स्थानाला..... असे म्हटले जाते.
बोधगया
' दि बुद्ध ॲण्ड हीज धम्म' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? *
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
8 Comments
उपक्रम छान आहे. ज्ञानात भर पडणार।
ReplyDeleteThanks
DeleteLearning With Smartness
ReplyDeleteची खूपच अाभाारी अाहे.शाळा बंद
असताना देखील विद्यार्थ्यांसाठी
अतिशय अभ्यासपूर्वक असे विविध
स्पर्धेच्या माध्यमातून अापण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी दिली.
त्यांना प्रमाणपञ देऊन प्रोत्साहन व उत्तेजन दिले.
माझ्या शाळेत अनेक विद्यार्थ्यांनी
अापल्या प्रत्येक उपक्रमात भाग घेऊन
बरीच प्रमाणपञ मिळवली अाहेत.
धन्यवाद अापले व अापल्या ग्रुपचे !
खूप खूप धन्यवाद
DeleteMast nice
ReplyDeleteMast nice
ReplyDeleteThanks
DeleteMy certificate is not away level
ReplyDelete