Ticker

10/recent/ticker-posts

swatantrya ladhyache antim parv swadhyay | स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व |

 swatantrya ladhyache antim parv swadhyay | स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व स्वाध्याय |




१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.

(अंदमान व निकोबार, ऑगस्ट क्रांती, विनोबा भावे)

(१) वैयक्तिक सत्याग्रहाचे ............ हे पहिले सत्याग्रही होते.

(२) १९४२ च्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला .......... असे म्हटले जाते.

(३) नोव्हेंबर १९४३ मध्ये जपानने ....... बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.

२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

(१) नोव्हेंबर १९३९ मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले.

(२) आझाद हिंद सेनेला शस्त्रेखाली ठेवावी लागली.

(३) प्रतिसरकार जनतेचे प्रेणास्थान ठरले. 

३. पुढील तक्ता पूर्ण करा.

संघटना.  संस्थापक

फॉरवर्ड ब्लॉक

इंडियन इंडिपेंडन्स लीग

तुफान सेना 

 8 वी इतिहास - स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व



Post a Comment

0 Comments

Total Pageviews